

Violent land dispute in Haveli taluka leaves farmer injured; police begin investigation.
sakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन: जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वळती गावात घडली असून,याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात फिर्याद देण्याने ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.