CM Devendra Fadnavis : संतविचारांमुळेच संस्कृतीचे जतन, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन; आळंदीतील मंदिरावर सुवर्ण कलशारोहण

Sant Dnyaneshwar Maharaj : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर २२ किलो सुवर्ण कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Sakal
Updated on

आळंदी : ‘‘जेव्हा जेव्हा माणसांमध्ये भेद करायला लागलो की आपण गुलामगिरीमध्ये गेलो. अशावेळी संतांनी आपल्याला एकत्रित राहण्याची शिकवण दिली. प्रत्येक माणसात पांडुरंग पाहणे, ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. तेथे जात, पात, पंथ, भाषा पाहत नाही. गरीब-श्रीमंती पाहत नाही. एकमेकांच्या पाया पडतात. हीच भारतीय संस्कृती आहे. ती जतन करण्यात वारकरी संतांनी मोठे योगदान आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com