Grapes Season : अतिवृष्टीमुळे जुन्नरला द्राक्ष हंगामच वाया; ३६ कोटींचे कर्ज फेडण्याची उत्पादकांना चिंता

अतिवृष्टीमुळे या हंगामात जुन्नर तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. हंगामही वाया गेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत.
heavy rain hit to grapes season

heavy rain hit to grapes season

sakal

Updated on

नारायणगाव - जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिल्हा बँकेच्या वतीने सहकारी सोसायटीमार्फत सुमारे ३६ कोटी रुपयांचे पीक कर्ज व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे. अतिवृष्टीमुळे या हंगामात तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्ष बागांना घड निर्मिती झाली नाही. हंगामही वाया गेला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक विवंचनेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com