Green Revolution : हरितक्रांतीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण; आयआयएसईआर संचालक प्रा. भागवत!

Indian Agriculture : आयआयएसईआर संचालक प्रा. सुनिल भागवत यांनी भारतातील हरितक्रांतीत शेतकऱ्यांच्या योगदानाबद्दल सन्मान व्यक्त केला. राष्ट्रीय पुष्पसंशोधन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट फुल उत्पादक व कृषी पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
Farmers’ Contribution Key to India’s Green Revolution

Farmers’ Contribution Key to India’s Green Revolution

Sakal

Updated on

मांजरी : ज्या अमेरिकेकडून कधीकाळी आपल्याला टाकाऊ अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली होती, त्याच अमेरिकेसह अनेक देशांना आज आपण शेतमालाची निर्यात करीत आहोत. त्यामध्ये हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्यासह केंद्र सरकारचे सकारात्मक धोरण व शेतकऱ्यांनी दिलेले योगदानच महत्वपूर्ण आहे. असे गौरवोद्गगार भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयआयएसईआर) संचालक प्रा. सुनिल भागवत यांनी काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com