Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

'केंद्र सरकारने जीएसटीचे टप्पे कमी करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने ऐन सुनासुदीच्या क्रयशक्ती वाढणार असल्याने नागरिक आनंदी आहेत.
vishwas pathak

vishwas pathak

sakal

Updated on

पुणे - 'केंद्र सरकारने जीएसटीचे टप्पे कमी करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने ऐन सुनासुदीच्या क्रयशक्ती वाढणार असल्याने नागरिक आनंदी आहेत. या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे,' असा दावा भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com