Harshwardhan Sapkal : व्होटचोरीद्वारे लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव; हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका

व्होटचोरी हे विदारक सत्य असून, लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा भाजपचा कुटिल डाव आहे.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal
Updated on

पुणे - ‘व्होटचोरी हे विदारक सत्य असून, लोकशाही संपुष्टात आणण्याचा हा भाजपचा कुटिल डाव आहे. भारतीय संविधानाने सर्वांना समान मताधिकार दिला आहे. परंतु भाजप-आरएसएस या शक्तीला कमकुवत करून ठराविक लोकांसाठीच सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com