Ravindra Chavan : राज्यातील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडूनही लवकरच मदत

पुणे दौऱ्यावर आले असता चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ravindra chavan

ravindra chavan

sakal

Updated on

पुणे - राज्यातील पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. सरकार हे पालकांसारखे ठामपणे नागरिकांच्या पाठीशी उभे आहे. केंद्र सरकारकडूनही लवकरच पूरग्रस्तांना मदत मिळणार आहे, असे आश्‍वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com