Murlidhar Mohol
sakal
पुणे - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. त्यापूर्वीपासून पुण्यात लाखो वारकरी वास्तव्यास असतात. त्यांना चांगले रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे. यात गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. सर्व कामे वेळेत पूर्ण करा, अशी तंबी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिली आहे.