Bacchu Kadu: शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षड्‌यंत्र : बच्चू कडू

Farmer Debt Relief Rally in Indapur: इंदापूर येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमुक्ती सभेत सरकारवर टीका; त्वरित कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्यांचे नुकसान आणि उसासाठी न्यून दराची चिंता यावर भर.
Bacchu Kadu

Bacchu Kadu

sakal

Updated on

वालचंदनगर : ‘‘सत्ता, कार्यकर्ता आणि पैसा हे सरकारचे समीकरण आहे. शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षड्‌यंत्र आहे. दररोज राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत असून संपूर्ण कर्जमाफी करा. अन्यथा खुर्ची सोडा,’’ अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com