India Strikes Back : भारत अभी भी बोलता है... ये दिल मांगे मोर...

Vikram Batra : पहलगाम येथील हल्ल्याचा बदल घेत भारताने प्रत्युत्तर दिले; देशवासीयांच्या मनात आजही ‘ये दिल मांगे मोर’ ही भावना
India Strikes Back
India Strikes BackSakal
Updated on

रमेश वत्रे

केडगाव : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने बुधवारी पहाटे घेतला. या कारवाईने भारतीयांचे समाधान होत नाही. यानिमित्ताने भारतीयांना कारगील युद्धातील परमवीरचक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या 'ये दिल मांगे मोर' या हिक्टरी कोडची आठवण येत आहे. प्रत्येक भारतीयाची आज सुद्धा हीच भावना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com