Indian History : भारताचा इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; डॉ. कृष्ण गोपाल!

Deccan Education Society : “डॉ. कृष्ण गोपाल म्हणतात, भारताचा इतिहास फक्त राजे, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नाही; संस्कृती, अर्थकारण, भाषा, दर्शन आणि साहित्य यांचाही यात समावेश आहे
Dr.Krishna Gopal highlights India’s history beyond kings and wars

Dr.Krishna Gopal highlights India’s history beyond kings and wars

sakal

Updated on

पुणे : "इंग्रजांच्या कूटनीती धोरणामुळे भारताचा गौरवशाली आणि महत्त्वपूर्ण इतिहास प्रकाशात आणला गेला नाही. आपला इतिहास केवळ राजा, सैन्य आणि विजयापुरता मर्यादित नसून तो संस्कृती, अर्थकारण, भाषा, दर्शन, साहित्य यांच्याशी संलग्न आहे," असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल यांनी व्यक्त केले. इतिहासातील अनेक गोष्टींचे अद्यापही संशोधन झाले नसून, ते विद्यार्थ्यांना शिकविले जात नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com