Nirmala Sitharaman : अनिश्‍चिततेच्या काळात बँकांची भूमिका महत्त्वाची, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत

India GDP Growth : भारताची जीडीपी एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत ७.८% ने वाढल्याची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त बँकिंग क्षेत्राच्या भूमिकेचं कौतुक केलं.
Nirmala Sitharaman

Nirmala Sitharaman

Sakal

Updated on

पुणे : ‘‘एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत भारताच्या ‘जीडीपी’मध्ये ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. हा केवळ योगायोग नसून सक्रिय आर्थिक धोरण, धाडसी सुधारणा, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सुधारित प्रशासन याचा परिणाम आहे,’’ असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. जागतिक पातळीवरील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर बँकांची भूमिका अधिकच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com