Acharya Devvrat : निसर्गोपचार हा गांधीजींचा वारसा; निसर्गोपचार दिनाच्या समारोपात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

Governor Devvrat on Naturopathy's Legacy : निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नसून, निरोगी समाज घडवण्यासाठी महात्मा गांधींनी दिलेला वैचारिक वारसा आहे; नैसर्गिक खाद्य महोत्सवाच्या समारोपात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रतिपादन केले, तर केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.
Governor Devvrat on Naturopathy's Legacy

Governor Devvrat on Naturopathy's Legacy

Sakal

Updated on

कोंढवा : निसर्गोपचार ही केवळ उपचारपद्धती नाही, तर निसर्ग आणि माणूस यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. निरोगी, आत्मनिर्भर आणि आध्यात्मिक अधिष्ठान असलेला सुदृढ समाज घडण्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेला निसर्गोपचाराचा हा वैचारिक वारसा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com