Maharashtra Rain: राज्याला दिलासा! अवघ्या ८ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर; राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग सुरू

49 Maharashtra Dams Release Water After Heavy Rain: जुलैतील मुसळधार पावसामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ; अवघ्या आठ दिवसांत १५२ टीएमसी पाण्याची भर पडत ४९ धरणांतून विसर्ग सुरू, राज्याचा एकूण साठा ६८.८७ टक्क्यांवर
Maharashtra Water Storage News Reservoir Levels Increase Rapidly 49 Dams Release Water After Strong Monsoon Showers

Maharashtra Water Storage News Reservoir Levels Increase Rapidly 49 Dams Release Water After Strong Monsoon Showers

sakal

Updated on

पुणे : जुलैमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या लहान, मध्यम व मोठ्या मिळून ३,०२९ प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १,४२२.१२ टीएमसी आहे. त्यापैकी सध्या ९७९.४० टीएमसी (२७,७४१.५९ दशलक्ष घनमीटर), म्हणजेच ६८.८७ टक्के साठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com