Maharashtra Farmers : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; नोंदणी शुल्क माफीमुळे हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा

Maharashtra Cabinet : राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटप दस्तांवरील नोंदणी शुल्क माफ केल्याने हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Farmers
Maharashtra FarmersSakal
Updated on

पुणे : शेतजमीन वाटपपत्राच्या दस्तावरील नोंदणीशुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com