Aditya Thackeray: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट, ३५ हजार उद्योग बंद, रोजगारावर गंभीर परिणाम; आदित्य ठाकरेंचे आरोप

Maharashtra Industries: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट झाली असून रोजगारावर गंभीर परिणाम होत असल्याचे आरोप आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySakal
Updated on

चाकण : राज्यात उद्योगांची स्थिती फार बिकट आहे. सुमारे ३५ हजार तीनशे उद्योग बंद झाल्याने रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत.असे माजी मंत्री , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com