Maharashtra Politics : निष्ठावंतांसाठी काँग्रेसचा खंबीर आधार, पक्षत्याग करणाऱ्यांसाठी प्रवेश बंद : रमेश चेन्नीथला

Ramesh Chennithala : रमेश चेन्नीथला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्यासंदर्भात टीका करत, पक्षत्याग करणाऱ्यांना पुन्हा प्रवेश नाही आणि लोकशाही रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असा स्पष्ट संदेश दिला.
Maharashtra Politics
Maharashtra Politics esakal
Updated on

खडकवासला : ‘‘पक्षाच्या कठीण काळात ज्यांनी निष्ठा टिकवून साथ दिली, त्यांच्यासाठी काँग्रेस नेहमी खंबीर आधारस्तंभ ठरेल. त्यांच्या संघर्षाला संघटनेचे सर्वतोपरी बळ मिळेल. मात्र पक्ष सोडून गेलेल्यांसाठी दारे कायमची बंद झाली असून, त्यांना पुन्हा प्रवेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’’ असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com