Maharashtra Dams: राज्यातील धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा ३ टक्क्यांनी घटला; केवळ २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक, पावसाआधीच पाण्याची चिंता वाढली

State reservoirs water level before monsoon: राज्यातील ३०२८ धरणांमध्ये उपयुक्त साठा केवळ २७ टक्क्यांवर; एल निनो, वाढते तापमान आणि कमी पावसाच्या अंदाजामुळे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी काटकसरीचा इशारा
Maharashtra Faces Water Stress Ahead of Monsoon; Dam Storage Down by 32.45 TMC

Maharashtra Faces Water Stress Ahead of Monsoon; Dam Storage Down by 32.45 TMC

sakal

Updated on

पुणे: राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण सुमारे ३०२८ धरणांमध्ये सध्या ४००.८३ टीएमसी म्हणजेच २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ४३३.२९ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा सुमारे ३२.४५ टीएमसी म्हणजेच तीन टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com