MP Murlidhar Mohol
sakal
पुणे - स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त २०४७ मध्ये विकसित भारत घडविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याचा भक्कम पाया गेल्या १२ वर्षाच्या कामातून रचला गेला आहे. लोकउपयोगी योजनांपासून ते पायाभूत सुविधांचा विकासावर मोदी सरकारने भर दिला.