Mundhwa Traffic : राजकीय हस्तक्षेपाचा नागरिकांना त्रास; खराडी-केशवनगरदरम्यानच्या पुलाचे काम चार वर्षांपासून रखडलेलेच

PMC Update : खराडी-केशवनगर पूल ८०% पूर्ण असून, उर्वरित काम राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
Mundhwa Traffic
Mundhwa TrafficSakal
Updated on

मुंढवा : खराडी-केशवनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरूच आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून, बाकी २० टक्के रखडले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे थांबलेल्या कामाचा नाहक त्रास मुंढवा, केशवनगरकरांना सहन करावा लागत आहे. पुलासाठी नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पुलामुळे गैरसोय टळण्यापेक्षा सततच्या वाहतूक कोंडीने डोकेदुखी मात्र वाढली आहे. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून पुलाचे काम लवकर पूर्ण करून घेण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com