NABARD Maharashtra: महिला शेतकरी या शेतीचा कणा, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे; नाबार्डचा ४५ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

महिला शेतकरी या शेतीचा कणा ठरल्याचे प्रतिपादन; ‘लखपती दीदी’ घडविण्यासाठी ५० लाखांहून अधिक स्वयं-सहाय्यता गटांना ५० हजार कोटींचे कर्जवाटप, नाबार्डच्या ४५ वर्षांच्या योगदानाचा गौरव
Agriculture Minister Dattatray Bharane said women farmers are the backbone of agriculture while addressing the NABARD 45th Foundation Day celebration in Pune.

Agriculture Minister Dattatray Bharane said women farmers are the backbone of agriculture while addressing the NABARD 45th Foundation Day celebration in Pune.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘मुख्यमंत्री माझा लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झाले आहे. राज्यातील ५० लाखांहून अधिक महिला स्वयं-सहाय्यता गटांतील सदस्यांना ५० हजार कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करून त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे काम सुरु आहे. महिला शेतकरी या शेतीचा कणा आहेत,’’ असे मत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com