Student Safety: शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; खडकवासला धरणामागील कालव्यावरील पुलावर पाणी, पालकांच्या चिंतेत वाढ

Pedestrian and vehicle safety at risk on dilapidated bridge: कालव्यावर असलेला अरुंद पुल अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे. निधी असूनही प्रशासनाकडून दुरुस्ती केलेली नाही.
Student Safety

Student Safety

sakal

Updated on

किरकटवाडी : खडकवासला धरणामागील कालव्यावर असलेल्या अरुंद पुलावर सतत पाणी साचते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून कालव्याच्या भिंतीवरून पाय टाकत चालत शाळा गाठावी लागते. या जीवघेण्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com