
पुणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.