Pune Navale Bridge Accident : 'रोड इंजिनिअरिंग'च्या चुका आणि प्रशासनाचे दुर्लक्षच ठरले 'मृत्यूचा सापळा'

Five Years, Most Dangerous Zone : पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसर मागील ५ वर्षांत शहरातील सर्वाधिक धोकादायक ठिकाण बनला असून, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी, ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव हे सतत होणाऱ्या अपघातांचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Five Years, Most Dangerous Zone

Five Years, Most Dangerous Zone

Sakal

Updated on

पुणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर मागील पाच वर्षांत शहरातील सर्वांत धोकादायक ठिकाण बनला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा भाग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, अवजड वाहनांची ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com