Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर नागरिकांचा रोष, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका

Citizens Protest Navale Bridge : पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर १० दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी प्रतीकात्मक 'दशक्रिया विधी' आंदोलन केले.
Navale Bridge Accident

Navale Bridge Accident

Sakal

Updated on

धायरी : नवले पुलाजवळ १३ नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. हा दुर्दैवी अपघात घडून दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांचा रोष उफाळून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com