Maharashtra Education : मूल्यमापन धोरणातील बदलांवर शिक्षकांची नाराजी; शाळांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह

Pune Education : शालेय शिक्षण विभागाने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत (CCE) बदल करण्याची सूचना दिली असून, आता तालुका स्तरावर तयार केलेल्या समान प्रश्नपत्रिका सर्व शाळांना वापरावे लागणार असल्याने शिक्षक संघटनांनी शाळांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Education

Maharashtra Education

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांसाठी राज्यातील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत नवीन बदल करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिली आहे. नव्या बदलामुळे मूल्यमापनातील शाळांची स्वायत्तता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. मूल्यमापन पद्धतीतील नव्या बदलांबाबत शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com