Nitin Gadkari: ‘स्मार्ट गावां’साठी शेतमालापासून इंधननिर्मिती; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ‘प्राज बायोव्हर्स’ उपक्रमाची सुरुवात

Smart Villages: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, देशातील ६५ टक्के जनता कृषी आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे, पण कृषी क्षेत्राचा वाटा फक्त १२ टक्के आहे. शेतमालापासून तयार होणारे जैवइंधन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून गावे स्मार्ट बनवू शकते.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal
Updated on

पुणे : ‘‘देशातील गावांची स्थिती बिकट आहे. प्रगती होण्यापेक्षा अधोगती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असंतुलन आहे, त्याला कारण कृषी क्षेत्राचा वाटा अवघा १२ टक्के आहे. पण आजही देशातील सुमारे ६५ टक्के जनता ही कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com