Maharashtra Government : तलाठ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी थेट भेट; ई-हक्क प्रणालीतील कामे मुदतीत मार्गी न लावणाऱ्यांना अनोखे ‘बक्षीस’

Digital Governance : ई-हक्क प्रणालीमुळे सातबारा उताऱ्यावरील वारसा, कर्जबोजा व इतर नोंदी ऑनलाइन पद्धतीने सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यात आल्या असून, विलंब करणाऱ्या तलाठ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीचे ‘प्रेरणादायक बक्षीस’ दिले जाणार आहे.
Maharashtra Government
Maharashtra Government Sakal
Updated on

पुणे : सातबारा उताऱ्यावरील वारसा नोंदी, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालककर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे आदी नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे मार्गी न लावणाऱ्या तलाठ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीचे ‘बक्षीस’ मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com