Prakash Ambedkar : ‘पाक’ला धडा शिकवण्याची संधी का गमावली? अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना सवाल

'ऑपरेशन सिंदूर'च्‍या काळात झालेल्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानकडे दहा दिवसच पुरेल एवढाच दारूगोळा होता. त्‍यावेळी त्‍यांना हव्या त्या अटी घालून नमवता आले असते.
prakash ambedkar and narendra modi
prakash ambedkar and narendra modisakal
Updated on

पुणे - 'ऑपरेशन सिंदूर'च्‍या काळात झालेल्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानकडे दहा दिवसच पुरेल एवढाच दारूगोळा होता. त्‍यावेळी त्‍यांना हव्या त्या अटी घालून नमवता आले असते. यावेळी संपूर्ण देश पाकिस्‍तानला धडा शिकविण्याच्या मानसिकतेत असताना मोदी यांनी ऑपेरशन सिंदूरच्या नावाखाली माघार का घेतली याचे कारण त्‍यांनी अद्याप सांगितले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com