Pune News : देशी बियाण्यांच्या संवर्धनाचा मायलेकाने घेतला वसा

बारामतीतील मिलिंद व समिंद्रताई सावंत यांच्याकडून नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न
samindratai sawant and milind sawant

samindratai sawant and milind sawant

sakal

Updated on

- वेदिका आटोळे

पुणे - रासायनिक खते व संकरित बियाण्यांमुळे वाढलेल्या शेती उत्पादनाच्या खर्चामुळे आणि मातीच्या घटलेल्या सुपिकतेमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना बारामती तालुक्यातील सावंतवाडी येथील शेतकरी मिलिंद सावंत आणि त्यांची आई समिंद्राताई यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे. देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करत त्यांनी शेतीतून चव, आरोग्य आणि परंपरेचे जतन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com