Sharad Pawar : बळीराजाला पुन्हा उभे करण्यास प्राधान्य दयावे

राज्य सरकारने बारामतीतील एआय तंत्रज्ञानाची पाहणी केल्यानंतर पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला.
Sharad Pawar

Sharad Pawar

sakal 

Updated on

बारामती - अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी अडचणीत आहे, त्याला पुन्हा उभे करण्यास केंद्र व राज्य सरकारने प्राधान्य देणे गरजेचे असल्याची अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com