Bacchu Kadu : कर्जमाफी न केल्यास ‘रेल्वे रोको’ बच्चू कडू यांचा सरकारला इशारा; पुण्यात चिंतन बैठक

Bacchu Kadu's Ultimatum on Farm Loan Waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० जूनची तारीख योग्य ठरणार असून, सरकारने थकीत कर्जे माफ न केल्यास १ जुलै रोजी 'रेल्वे रोको' आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुणे येथील 'शेतकरी एकता झिंदाबाद' चिंतन बैठकीत दिला.
Bacchu Kadu's Ultimatum on  Farm Loan Waiver

Bacchu Kadu's Ultimatum on Farm Loan Waiver

Sakal

Updated on

पुणे : ‘चालू वर्षी झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आताच कर्जमाफी झाली असती तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता. त्यामुळे पुन्हा ते वंचित राहिले असते, म्हणून ३० जूनची तारीख योग्य ठरणार आहे. परंतु सरकारने कर्जमाफी केली नाही तर एक जुलैला रेल्वे रोको करण्यात येईल’’, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com