Sadanand More :"मुले आभासी जगात रमलेली; साहित्यातून वास्तवतेची जाणीव करून द्या!" डॉ. सदानंद मोरे यांचा बालकुमार साहित्य सोहळ्यात सूर

The Shift to the Virtual World : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्यात ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सध्याची पिढी आभासी जगात रमल्याने साहित्यातून वास्तवतेची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त केली, तर पालक व शिक्षकांनी वाचन केल्यास मुलांमध्ये कल्पनाशक्ती वाढेल असे मत गिरीश प्रभुणे आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.
The Shift to the Virtual World

The Shift to the Virtual World

Sakal

Updated on

पुणे : ‘‘पूर्वीची पिढी साहस, अद्‍भुत, रम्य अशा रंगात रंगलेली होती. सध्याची पिढी आभासी जगात रमलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून मुलांना वास्तवतेची जाणीव कशी करून देता येईल, या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे,’’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com