Acharya Devvrat : रासायनिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात! नैसर्गिक शेती हाच उपाय; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

Governor Devvrat Warns Against Chemical Farming : रासायनिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बन कमी होऊन जमिनी पडीक पडण्याचा धोका वाढला आहे आणि मानवी आरोग्यासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे; त्यावर नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कृषी परिषदेत केले.
Governor Devvrat Warns Against Chemical Farming

Governor Devvrat Warns Against Chemical Farming

Sakal

Updated on

पुणे : ‘‘रासायनिक शेती पद्धत पाश्चात्त्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत सेंद्रिय कार्बनची मात्रा सुमारे १.५ टक्के होती, ती आता ०.५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. जमिनीच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा घटक कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक शेती खर्चिक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत,’’ असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com