Bridge Collapse: ...तर ही घटना टळली असती! प्रशासनाची चूक की पर्यटकांचा बेजबाबदारपणा? इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? खरं कारण समोर

Indrayani River Bridge Collapse Update: मावळातील कुंडमळा येथे भीषण दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २५ ते ३० पर्यटक वाहून गेले आहेत.
Indrayani River Bridge Collapse
Indrayani River Bridge CollapseESakal
Updated on

मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी (१५ जून) दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. तर या घटनेत २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com