Ajit Pawar : शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेऊ, अजित पवार; आंबेगावात ‘दत्तक रस्ता योजना’ उपक्रम

Pune's Population to Hit Two Crore by 2050 : पुणे आणि पीएमआरडीएची लोकसंख्या २०५० पर्यंत दोन कोटींपर्यंत पोहोचणार असल्याने शहराच्या चांगल्या विकासासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक असून, विकास आराखड्यामध्ये पुढील ५० वर्षांचा विचार करून 'दत्तक रस्ता योजना' सारखे प्रकल्प राबवताना शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेगाव येथे सांगितले.
Pune's Population to Hit Two Crore by 2050

Pune's Population to Hit Two Crore by 2050

Sakal

Updated on

पुणे : ‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील लोकसंख्या २०५० पर्यंत दोन कोटी होणार आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, शहराची वाढही तितक्‍याच गतीने होत आहे. त्यामुळे शहराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हायचा असेल, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील,’’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com