

Declining water levels in Khadakwasla dam highlight the growing risk of water shortage in Pune city.
esakal
पुणेकरांवर पाणी संकट ओढावू शकते, कारण खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा केवळ साडे सात टीएमसी एवढाच शिल्लक राहिला आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला असून, पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभागाने तातडीने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांमध्ये मिळून केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.