Narayangaon Rain Damage : नारायणगावात पावसामुळे कोथिंबीर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Coriander Crop Loss : नारायणगावात पावसामुळे कोथिंबीर विकत न घेतल्याने ५०,००० जुड्या बाजारात पडून राहिल्या असून शेतकऱ्यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे.
Narayangaon News

Agriculture Loss Narayangaon

esakal

Updated on

नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) उपबाजार पावसामुळे ओली झालेली कोथिंबीर खरेदीनंतर पिवळी पडत असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे पन्नास हजार कोथिंबिरीच्या जुड्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोडून द्याव्या लागल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com