

Rajnath Singh
sakal
पुणे : ‘‘आपण केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता, त्याचे निर्माते व्हायला हवे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे केवळ एक ध्येय नसून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे सर्वात मोठे संरक्षक कवच आहे,’’ असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.