Rajnath Singh: आत्मनिर्भरता हेच सुरक्षा कवच; सिंह : संरक्षण सल्लागार समितीची ‘डीआरडीओ’ला भेट

Defence Innovation: ‘‘आपण केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता, त्याचे निर्माते व्हायला हवे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे केवळ एक ध्येय नसून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे सर्वात मोठे संरक्षक कवच आहे,’’ असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
Rajnath Singh

Rajnath Singh

sakal

Updated on

पुणे : ‘‘आपण केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता, त्याचे निर्माते व्हायला हवे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे केवळ एक ध्येय नसून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे सर्वात मोठे संरक्षक कवच आहे,’’ असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com