Sachin Ahir : बिनविरोध उमेदवारीच्‍या ट्रेंडमुळे लोकशाही धोक्‍यात

मतदारांपर्यंत जायचे नाही. मतदारांचा प्रश्‍न समजून घ्यायचे नाही. उमेदवारांनाच विकत घ्यायचे.
sachin ahir

sachin ahir

sakal

Updated on

पुणे - ‘मतदारांपर्यंत जायचे नाही. मतदारांचा प्रश्‍न समजून घ्यायचे नाही. उमेदवारांनाच विकत घ्यायचे. तसेच अशी राजकीय परिस्थिती निर्माण करायची की पुढच्या राजकीय पक्षात उमेदवार तयार होणार नाही. बिनविरोध उमेदवारीचा हा नवीन ट्रेंड सूरू झाल्‍याने लोकशाही धोक्‍यात आली आहे.’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com