Sakal Suhana Swasthyam : भारतीय मूल्यविचारांचे प्रतिबिंब शिक्षणात उमटावे; अभिजित पवार यांचे प्रतिपादन

‘सध्याच्या शिक्षणपद्धतीतून आपण बुद्धिजिवी समाज निर्माण केला आहे; मात्र सद्-असद् विवेकबुद्धी असणारा समाज आपण निर्माण करू शकलो नाही.
Abhijit Pawar
Abhijit Pawarsakal
Updated on

पुणे - ‘सध्याच्या शिक्षणपद्धतीतून आपण बुद्धिजिवी समाज निर्माण केला आहे; मात्र सद्-असद् विवेकबुद्धी असणारा समाज आपण निर्माण करू शकलो नाही. विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी शं‍कराचार्यांनी चार पीठे निर्माण केली, त्याचेही गांभीर्य आपण विसरलो आहोत. आज सत्य आणि असत्य यातील फरक जाणणारा समाज निर्माण करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com