

ajit pawar
esakal
प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी 'सकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राजकारण आणि समाजकारणावर भाष्य केले आहे. "निवडून आलेल्या ४० आमदारांनी ४० देवराया नाही केल्या तर खरं नाही, कारण मला तसे वचन दिले होते," असा थेट इशारा त्यांनी दिला.