
Sharad Pawar
Sakal
पुणे : शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून सक्तीची वसुली करणे, चुकीचे आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.