Sharad Pawar : जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीकडे लक्ष हवे.. शरद पवार; भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनास प्रारंभ

Farmer Problem : शरद पवार यांनी भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. तसेच जैन समाजाने आपत्ती निवारण आणि शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.
Sharad Pawar
Sharad Pawar sakal
Updated on

मार्केट यार्ड : सध्या जल, जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने त्यादृष्टीने काम करण्याची गरज असल्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com