MPSC: ‘मॅट’नंतर विद्यार्थ्यांचा उच्च न्यायालयाकडे मोर्चा; एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या निकालातील त्रुटींवरून वाद

Student Protest : MPSC च्या एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस निकालांतील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 'मॅट' च्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांचा मोर्चा उच्च न्यायालयाकडे वळला आहे.
MPSC

MPSC

sakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा (संयुक्त) परीक्षेतील एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या निकालातील त्रुटींवरून उद्भवलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाखल केलेला खटला रद्द झाल्यानंतर आता विद्यार्थी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com