Pune News : आयात लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची भीती; स्वामी गोविंददेव गिरी यांचे मत; ‘मृत्युंजय भारत’ पुस्तकाचे प्रकाशन

RSS Govinddev Giri : "संघामध्ये वाढत्या आयात व्यक्तीमुळे विचारांची शुद्धता धोक्यात येऊ शकते", अशी टिप्पणी स्वामी गोविंददेव गिरी यांनी 'मृत्युंजय भारत' पुस्तक प्रकाशनप्रसंगी केली.
RSS
RSSSakal
Updated on

पुणे : ‘‘ज्याप्रमाणे गंगा शुद्ध असली तरी त्यातील नाल्यांमुळे ती प्रदूषित होते; तसेच संघाच्या कार्याची व्याप्ती वाढल्याने आयात झालेल्या लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची भीती वाटते’’, असे मत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. ‘मृत्युंजय भारतासाठी हिंदुत्व प्रभावी हवे’, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com