Northeast India Support : र्इशान्य भारताला दूर करून चालणार नाही : स्वामी गोविंदगिरी महाराज

Northeast India Support : स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी देशाच्या सर्व भूमीवर हक्क सांगितला आणि मणिपूरला मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. शासन आणि समाजाच्या कामातील फरकावर त्यांनी विचार मांडला.
Northeast India Support
Northeast India SupportSakal
Updated on

पुणे : ‘‘देशाची सर्व भूमी आपली आहे. त्यामुळे र्इशान्य भारताला दूर करून चालणार नाही. इंग्रजांना मणिपूर कधीच जिंकता आले नाही. गरजेच्या वेळी मणिपूरला मदत करणे आपले कर्तव्य आहे. शासनाने केलेल्या कामाची आणि समाजाने केलेल्या कामाची चव वेगळी असते,’’ असे मत स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com