Shirur Agriculture : डाळिंब पिकाला ‘मधमाशी’ ची साथ हवी; शेतकऱ्यांचा नव्या प्रयत्नांकडे कल!

Crop Yield : टाकळी हाजी ता शिरूर परिसरातील शेतकरी सध्या डाळिंब पिकाच्या बहारधरण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र या पिकाची फळधारणा चांगली होण्यासाठी मधमाशांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.
Farmers turn to beehives as natural bees decline

Farmers turn to beehives as natural bees decline

sakal

Updated on

संजय बारहाते

टाकळी हाजी : वाढत्या जंगलतोड, रासायनिक फवारण्या आणि हवामानातील असमतोलामुळे नैसर्गिक मधमाशा दुर्मिळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आता मधमाशांच्या पेट्या विकत घेऊन बागेत ठेवण्याचा नवा प्रयोग करत आहेत. त्यामुळे फळधारणेत लक्षणीय वाढ होत असून, फुलांची गळती कमी झाली आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंब पिकाची लावगड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com