

गेल्या दशकात भारताच्या वित्तीय क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. डिजीटल आविष्कार, नियामक पातळीवरील सुधारणा आणि मध्यम वर्गाचा झपाट्याने होत असलेला विस्तार यामुळे वित्तीय क्षेत्रात व्यापक बदल झालेले आहेत. २०२५ च्या प्रारंभी हे क्षेत्र आणखी विकसित होत असून त्याने लक्षणीय आव्हानांबरोबरच व्यापक संधीसुध्दा प्रदान केल्या आहेत.