Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Question The Govt : पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारत होते, तर आपण निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार गमावला आहे का?" असा थेट सवाल करत, पत्रकारांना निर्भिडपणे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Sakal

Updated on

पुणे : ‘‘लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्‍न विचारू शकत होते, तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्‍न विचारायचे नाहीत का? तो अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? पत्रकारांनी सरकारला निःपक्षपातीपणे प्रश्‍न विचारून, आपले कर्तव्य बजावले पाहिजे.’’ अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com